Home | MyGov

Accessibility
Accessibility Tools
Color Adjustment
Text Size
Navigation Adjustment
Screen Reader iconScreen Reader

Tune in to Mann Ki Baat by Prime Minister Narendra Modi on 27th Novemeber 2022

Tune in to Mann Ki Baat by Prime Minister Narendra Modi on 27th Novemeber 2022

Read
Comments closed for this talk.
vinay kumar tiwari
vinay kumar tiwari 3 years 7 months ago
महोदय सादर प्रणाम आज देश में नित नई क्रांतियों का संचालन हो रहा है मगर देश में बेरोजगारों की भरमार है जो देश के युवाओं के लिए सबसे बड़ा धन है मैंने इसके पहले भी मन की बात के माध्यम से इस बात की चर्चा की, आप देश के युवाओ और किसानों व आम जनमानस के प्रति हमेशा से उनके हितों में कार्य करते हैं और करते रहेंगे जिस तरह कोरोना के भयावह महामारी को खत्म करने के लिए देशवासियों के जीवन को बचाने के लिए देशव्यापी अभियान चलाकर हर व्यक्ति को कोरोना का टीका लगाकर देशवासियों के जीवन की रक्षा की उसी तरह देशव्यापी अभियान चलाकर देश के सभी बेरोजगार युवाओं को रोजगार के मुख्य धारा से जोड़ने का कार्य करें यह कार्य उन सभी कार्यों से महानतम कार्यों में से एक होगा देश के किसानों के हितों में कार्य हो रहे हैं जल सराहनीय है आगे भी उम्मीद करता हूं कि आपके देखरेख में देश का भविष्य और उज्जवल होगा मैं मां गंगा और बाबा विश्वनाथ से प्रार्थना करता हूं कि आपको हमेशा स्वस्थ जीवन और नित नई ऊर्जा प्रदान करें ❤️🇮🇳🙏
mygov_166862377079757841
UTHIRAKUMAR THIYAGARAJAN
UTHIRAKUMAR THIYAGARAJAN 3 years 7 months ago
I am Uthirakumar from Tamilnadu. In Our country have more then enough rain this year same time we think about Rainwater harvesting in Every individual home and office. Our Last Chief minister J.Jayalalitha had initiated Rain water harvesting in last decades. After that Gound water level increased. In old history Temples are already had Rain harvesting. so our all country we should restructuring rain water harvesting.
Makadia Drashti Bharatbhai
Makadia Drashti Bharatbhai 3 years 7 months ago
In the transforming move towards removing signs of slavery, I am eager for the moment when you proposed to change name of Dalhousie hill station of Himachal Pradesh replace it with Indian origin name
Abhay Pralhad Vaidya
Abhay Pralhad Vaidya 3 years 7 months ago
सन्माननिय पंतप्रधान साहेब, नमस्कार, आयुष्यमान भारत या योजनेत सर्व नागरिकांना समाविष्ट करावं, हे जर शक्य होणार नसेल तर आर्थिक बाबींवर म्हणजे गरीब यात 1.एकदम गरीब, 2.सर्वसाधारण गरीब, 3.मध्यम गरीब, 4.फक्त स्वतःचं खाणंपिणं करू शकणारा गरीब, असे चार विभाग करावेत, याच प्रकारे 1.साधारण मध्यम वर्ग, 2.मध्यम वर्ग, 3.उच्चं मध्यम वर्ग, 4.साधारण उच्चं वर्ग, 5.मध्यम उच्चं वर्ग, 6.उच्चं वर्ग, 7.साधारण अति उच्चं वर्ग, 8.मध्यम अति उच्चं वर्ग, 9.एकदम उच्चं वर्ग, अशा प्रत्येक प्रकारात चार चार विभाग करावेत त्यांना अगदी फुकट असं नाही पण वैद्यकिय खर्च पेलू शकेल असे म्हणजे खर्चाच्या एक टक्का, दोन टक्के, तिन टक्के, चार टक्के, पाच टक्के, सहा टक्के, सात टक्के, आठ टक्के, नऊ टक्के, दहा टक्के असे करीत करीत जास्तीत जास्त वीस टक्के इतका खर्च आकारावा, ज्यांना ज्यांना झेपत असेल त्यांनी त्या त्या प्रमाणात स्वतःहून त्यावेळी होणाऱ्या खर्चाची जबाबदारी उचलावी अशी विनंती करावी, सुयोग्य विचार व्हावा पोच मिळावी,
Abhay Pralhad Vaidya
Abhay Pralhad Vaidya 3 years 7 months ago
सन्माननिय पंतप्रधान साहेब, नमस्कार न्यायाधीशांच्या नेमणुका संदर्भात,  न्यायालयाकडून नविन न्यायाधीशांची यादी सरकारकडे आली की दोन एक दिवसात त्यांवर हो किंवा नाही असा निर्णय व्हावा, विनाकारण वेळ काढत बसू नये आणि वर्तमानपत्रात येते त्यानुसार न्यायाधीशांतर्फेही वारंवार पुनःस्मरण करण्याची वेळ येऊ देऊ नये आणि अकार्यक्षम सरकार असा शिक्का लावून घेऊ नये ही नम्र विनंती, एकीकडे जुन्या केसेसची संख्या वाढत आहेत त्या लवकर निर्णय मिळून संपुष्टात येतील यासाठी प्रयत्न व्हावेत, न्यायालयाकडून सुद्धा आपल्या समस्त न्यायाधीश मंडळी, सहकारी वर्ग, कर्मचारी वर्ग अशा लोकांना इतर ठिकाणी ज्याप्रमाणे सर्व आस्थापनातील कर्मचाऱ्यांप्रमाणे आठवड्याच्या कामाचे तास पूर्ण केले जावेत, न्यायालयांची कामकाजाची वेळ आणि सुट्टया यांचा तर अतिरेकच आहे असं वाटतं कारण हे सर्व नियम इंग्रजांच्या वेळेतील आहेत तेव्हा ते फक्त त्यांच्या सोईंसाठी हे ठरविलेलं गेलं होतं, आता तर सर्वजणच हिंदुस्थानी आहेत आणि जर ते जर असं करायला तयार नसतील तर सर्वच स्तरातील कर्मचाऱ्यांना तेव्हढीच वेळ व तेव्हढ्याच सुट्ट्या हेही सर्व सामान्यांसाठी चालू व्हावं
Ashish Kumar
Ashish Kumar 3 years 7 months ago
Dear sir I am writing this to you on behalf of my grandfather - माननीय , श्रीमान प्रधानमंत्री महोदय भारत सरकार सादर नमस्कार , निवेदन है कि तहसील स्तर पर भूमि की खतौनी पर क्षेत्रफल एवं खेत का रकबा तो अंकित रहता है परन्तु सीमा विवरण नहीं लिखा होता है। अतः मेरे विचार से खतौनी में एक कॉलम बढ़ाकर उस क्षेत्र का नक्शा नज़री एवं सीमा में उत्तर, दक्षिण ,पूर्व एवं पश्चिम में मेड़ों की लम्बाई मीटर में अंकित होनी चाहिए इससे भ्रष्टाचार एवं जमीनी वाद विवाद में कमी आएगी। इस सुझाव पर ध्यान देने की कृपा करें। प्रार्थी प्रह्लाद सिंह निवासी मौजमपुर परगना एवं तहसील महमूदाबाद जिला सीतापुर उत्तर प्रदेश